आदिवासी भिल्ल, भटक्या विमुक्त जाती जमातीच्या प्रश्नावर सभापतींना निवेदन
कर्जत तालुक्यातील आदिवासी भिल्ल, भटक्या विमुक्त जाती जमाती या समाजाचे लोक शासनाच्या जागेत सुमारे ५० ते ६० वर्षांपासून राहत आहेत. त्यांना निवाऱ्याची सोय नाही. हे लोक अनेक दिवसांपासून कच्च्या घरामध्ये राहत आहेत त्यांचे अतिक्रमण नियमित करून त्यांना शासनामार्फत पक्की घरे व इतर सुविधा मिळाव्यात तसेच त्यांच्या कुटुंबातील मुलांचे शिक्षण, आरोग्य व इतर मूलभूत गरजा पूर्ण […]
Continue Reading