संस्कृती टिकवण्यासाठी ‘माता’ ; जीवसृष्टी वाचवण्यासाठी ‘माती’ अत्यावश्यक
माता आणि माती पुन्हा मिळणार नाहीत. त्यामुळे पुढच्या पिढीने आपली संस्कृती जपली पाहिजे. संस्कृती टिकवण्यासाठी ‘माता’ आणि जीवसृष्टी वाचवण्यासाठी ‘माती’ अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन पद्मश्री बीजमाता राहिबाई पोपेरे यांनी केले. कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे साई बालाजी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘स्वाभिमानी माऊली पुरस्कार वितरण व कीर्तन सोहळा’ कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी समाजातील विविध क्षेत्रात कार्य […]
Continue Reading