स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतरही भटके विमुक्त मूलभूत हक्कांपासून वंचित
स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतरही भटके विमुक्त समाजाला अनेक मूलभूत हक्कांपासून वंचित राहावे लागत आहे. संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरलेल्या ‘मुशाफिरी यात्रे’च्या माध्यमातून या समाजाची घरगणना व जनगणना प्रामुख्याने व्हावी, यासाठी मोठी जनजागृती केली जात आहे. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागातून ही यात्रा भटके विमुक्त समाजाचे नेते ॲड. डॉ. अरुण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. […]
Continue Reading
