कर्जत : मालकीच्या जागेवर अतिक्रमणाचा आरोप; कायदेशीर कारवाईची मागणी
कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी ग्रामपंचायत हद्दीतील नवीन गावठाण परिसरात मालकीच्या खुल्या जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण होत असल्याचा आरोप करीत निलेश सुभाष सकट व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत टाकळी खंडेश्वरी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांकडे २१ ऑगस्ट २०२६ रोजी निवेदन देण्यात आले आहे. यावेळी अरुण आखाडे, शिवा आखाडे, शिल्पा आखाडे, राधाबाई आखाडे, शिवाजी आखाडे, मालन आखाडे, […]
Continue Reading
