नगरसेवक अपात्र ठरल्याची शिक्षा नागरिकांना का? : भास्कर भैलुमे
कर्जत नगरपंचायतीच्या राखीव प्रभाग क्रमांक १५ (भवानीनगर, सिद्धार्थनगर, कुरेशीनगर) मधील विकासकामे प्रशासकीय मनमानी आणि लालफितीच्या कारभारात अडकली आहेत. ‘अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजने’अंतर्गत मंजूर झालेला तब्बल ३० लाख रुपयांचा विकासनिधी रोखून धरल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. प्रभागातील लोकप्रतिनिधी अपात्र ठरल्याचे कारण सांगत नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले जात असल्याचा खळबळजनक आरोप नगरसेवक […]
Continue Reading
