नगराध्यक्षांच्या पुत्राचा स्वागत समारंभ सामाजिक उपक्रमांनी साजरा

कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा उषा राऊत व अक्षय राऊत यांच्या पुत्राचा स्वागत समारंभ शुक्रवारी सायंकाळी माळेगल्ली येथील निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी कर्जत शहरातील महिला, बाळगोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा उषा अक्षय राऊत यांना २६ जानेवारी रोजी पुत्ररत्न झाले. तेव्हापासून बाळ मामाच्या ( म्हेत्रे मळा) घरीच होते. शुक्रवारी ते माळेगल्लीतील घरी आले. […]

Continue Reading

पांडुरंग धोदाड यांचे निधन

कर्जत तालुक्यातील कुंभेफळ येथील पांडुरंग हरीबा धोदाड यांचे गुरुवारी ( दि. ४) वृद्धाकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर कुंभेफळ येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. रिलायबल ॲग्रोचे संचालक भाऊसाहेब धोदाड व भाजपचे युवा मोर्चाचे कर्जत तालुका सरचिटणीस पप्पूशेठ धोदाड यांचे ते वडील होत. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात […]

Continue Reading

पांडुरंग धोदाड यांचे निधन

कर्जत तालुक्यातील कुंभेफळ येथील पांडुरंग हरीबा धोदाड यांचे गुरुवारी ( दि. ४) वृद्धाकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर कुंभेफळ येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. रिलायबल ॲग्रोचे संचालक भाऊसाहेब धोदाड व भाजपचे युवा मोर्चाचे कर्जत तालुका सरचिटणीस पप्पूशेठ धोदाड यांचे ते वडील होत. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात […]

Continue Reading

कुळधरणमध्ये चोरी ; सोन्याचे दागिने लंपास

कर्जत तालुक्यातील कुळधरण नजीकच्या थोरात वस्ती ( लोहार वस्ती ) येथे मंगळवारी ( दि. २) सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास चोरी झाली. चोरट्याने घरात प्रवेश करून एक लाखाहून अधिक रकमेचे सोन्याचे दागिने लंपास केले. राजेंद्र नामदेव थोरात यांच्या घरी ही चोरी झाली आहे. घरातील लोक कामानिमित्त बाहेर गेल्याचा फायदा उठवत चोरट्याने चोरी केली. स्थानिक युवकांना एकाचा […]

Continue Reading

दत्तात्रय दळवी यांचे निधन

कर्जत तालुक्यातील कुळधरण येथील वारकरी संप्रदायातील व लाॅन्डी व्यवसायिक दत्तात्रय दशरथ दळवी, वय : ५९ यांचे अल्पशा आजाराने दुखद निधन झाले. त्यांच्या प्रश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस काॅन्टेबल योगेश दळवी यांचे वडील होत.

Continue Reading

कर्जतमध्ये १२ गॅस टाक्यांचा स्फोट ; दोघे गंभीर जखमी

कर्जत शहराजवळ बर्गेवाडी मार्गालगत सोमवारी रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास १२ गॅस टाक्यांचा स्फोट झाला. पाच फुट अंतरावर असलेल्या भारत गॅस गोडाऊनमध्ये व आवारात शेकडो गॅसच्या टाक्या होत्या. या दुर्घटनेत दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर नगर येथे उपचार सुरू आहेत. हा स्फोट एवढा प्रचंड होता की दूरवरून आगीचे लोळ दिसत होते. गॅस टाक्या फूटल्याचे आवाज दूरपर्यंत […]

Continue Reading

कर्जतच्या निवडणूक प्रचार नियोजन बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहा

अहिल्यानगर दक्षिण लोकसभेसाठी भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी भाजपने कंबर कसली आहे. कर्जत तालुक्यामधील सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन केले आहे. ही बैठक बुधवारी सकाळी ११ वाजता मातोश्री मंगल कार्यालय, कुळधरण रोड येथे बैठक पार पडणार आहे. सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपाच्या युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील […]

Continue Reading

सिद्धटेकला नवीन डाक कार्यालय सुरु

अष्टविनायकापैकी एक असलेल्या कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथे नुकतेच नवीन डाक कार्यालय सुरु झाले आहे. सिद्धटेक शाखा डाकघर हे राशीन उपडाकघर अंतर्गत कामकाज करणार आहे. या डाक कार्यालयाचा पिनकोड ४१४४०३ हा असणार आहे. सिद्धटेक येथे मनी ऑर्डर, पोस्टाने पाठवायचे प्रसाद पाकिट व तिकीट विक्री याचा व्यवसाय अधिक प्रमाणात आहे. सिद्धटेक येथे नवीन डाक कार्यालय झाल्यामुळे येथील […]

Continue Reading

स्वतःच्या अपयशाचे खापर जनतेवर फोडत जनतेचे हिर का भाजता ?

स्वतःच्या अपयशाचे खापर जनतेवर फोडत कर्जत- जामखेडमधील जनतेचे हिर का भाजता? असा सवाल आ. प्रा. राम शिंदे यांनी आ. रोहित पवार यांचा नामोल्लेख टाळत विचारला. एमआयडीसीला तत्वतः मंजूरी मिळाल्याची अधिसूचना निघाली म्हणून नागरिकांनी मिरजगाव येथे लाडू वाटून आनंद व्यक्त केला. त्यावेळी आ. शिंदे यांना नागरिकांनी लाडू भरवत त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी ते बोलत होते. एमआयडीसी […]

Continue Reading

आ. राम शिंदे यांनी जनतेचा पैसा लुटण्याचे काम केले

आठ खात्याचे मंत्री असून ज्या माजी मंत्री राम शिंदे यांना कधी सीएसआर फंड आणता नाही आला. ज्यांना कधी दहा वर्षाच्या काळात पदरच्या खिशातून जनतेसाठी कर्जत- जामखेडच्या मतदारांसाठी एक टँकर लावता आला नाही. जनतेचा कधी विचार केला नाही. मतदारसंघातील नागरिकांना, मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या गुराढोरांना, पाणी मिळत आहे की नाही ? हे कधी राम शिंदे यांनी पाहिले नाही. […]

Continue Reading