३० वटवृक्षांची रोपे देऊन नवदांपत्य विवाहाच्या बोहल्यावर
पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे. पर्यावरण वाचले तरच आपण वाचू – ही एक खूणगाठ आज प्रत्येकाने मनाशी बांधणे गरजेचे आहे. पर्यावरण वाचवण्यासाठी या विषयाची जाणीव मनामध्ये असणे अत्यावश्यक आहे. हीच जाणीव लक्षात घेऊन काही पर्यावरणप्रेमी आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण खास करण्यासाठी आगळावेगळा प्रयत्न करतात. असाच एक वेगळा उपक्रम कर्जत येथे पाहायला मिळाला. येथे कार्यरत […]
Continue Reading