गरीबीचा अनुभव माणसं घडवतो !
जगायला केवळ पैसा लागतो असं नाही, जगण्यासाठी लागतो धीर, जिद्द आणि परिस्थितीशी झुंजायची ताकद. प्रतिकूल परिस्थिती ही माणसाची खरी परीक्षा असते. अनेकदा वाटतं, का आपल्याच वाट्याला हे सगळं येतंय ? पण हेच अडथळे, हेच दुःख, हेच अभाव माणसाला घडवत असतात. प्रतिकूल परिस्थितीतून माणूस शिकतो. जीवनातील अडचणी त्याला कळतात, तो स्वतःशी संवाद साधू लागतो. अनेक ठिकाणी […]
Continue Reading