कर्जतच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा ‘निर्लज्जम कारभार’
कर्जत- राशीन महामार्गावरील रस्त्याच्या बांधकामातील हलगर्जीपणामुळे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे. महामार्गाचे विस्तारीकरण होताना त्याबरोबर सर्व पुलांचे रुंदीकरण होणे अपेक्षित होते. मात्र ठेकेदाराने अनेक पुलांचे रुंदीकरण केले नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्याची रुंदी जास्त आणि पुलाची रुंदी कमी अशी परिस्थिती दिसत आहे. त्यामुळे टू व्हीलर ट्रॅकवरून जाताना रस्ता अचानक बंद होऊन तो पुलाजवळच्या खड्ड्यात घेवून […]
Continue Reading