ग्रामीण जनतेचे अज्ञान आणि बुवा- बाबांचा बाजार !
ग्रामीण भागातील समाज अजूनही अनेक बाबतीत पारंपरिक विचारसरणी आणि अंधश्रद्धांवर आधारित आहे. शिक्षण तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव, आर्थिक दुर्बलता, जीवनातील अनिश्चितता या आणि अशा घटकांचा ग्रामीण समाजावर मोठा परिणाम झालेला दिसतो. या परिस्थितीचा गैरफायदा घेत, बुवा- बाबा, स्वयंघोषित गुरु आणि जादूटोणा करणारे लोक आपली मुळे खोलवर रुजवतात. त्यांच्या हातात चमत्कारी उपायांची जादूची कांडी आहे, अशी […]
Continue Reading